नाती किती नाझुक असतात, ह्याची जाणीव, आज परत एकदा झाली।
चुकीचे शब्द, चुकीच्या प्रकारे, चुकीच्या वेळी जिभेवरून सरकली आणी, एका क्षणांत मने घायाळ झाली।
अम्मा म्हणे: “एक घाव दोन तुकडे कर्ण, फारसा कठीण नसता, पण, मन जोडुन ठेवणं, मात्र भरपूर अवघड असतं। म्हणुनच, ते जवाबदारीने निभावायला लागतं।”
नाहीतर मग, समजुतीच आणी आपलं वाकडं, आजच्या सारखं – जाणीवच नाही, के
संपूर्ण आयुष्य निघून जातं, मने जोपासण्यात आणी नाती निभावण्यात…